२४ एप्रिल २०२४
वर्धा : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. वर्ध्यात भाजपकडून रामदास तडस हे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी वर्ध्यातील पुलगावात रामदास तडस यांच्या प्रचारार्थ महायुतीने जाहीर सभेचं आयोजन केलंय.
या जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ' इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
Copyright ©2026 Bhramar